Breaking News
Loading...
Sunday, 21 March 2010

Info Post
अशेच बसले होते समुद्रकिनारी
तुजे नाव वालू वर लिहत
पण वारा बघ ना
संत वाहत नाही
समुद्र शांत आहे
पण किनारा लाटेस व्याकुळ
सूर्यास्ताला का दोघांची
 गाठभेट  नाही
दिवसभर असतात खेळत
लाटेचे किनारयाला आलिंगन
पण सान्ज होताच
कस हे विरहाच कृषण
आठवाची होते डट्टीगट्टी
मग डोळ्यात
अंग शहाराही
पाट सोडत नाही
वाट पाहता पाहता सान्ज होत
माझे पावुल मग तिथेच अडते
मन खट्याळ मानत नाही
देह असूनही त्यात प्राण नाही
सान्ज सरताच चांदण्याही बघ ना
कशा चीडून जातात
चंद्र जवळ असूनही
मला कशा दूर दूर नेतात
कळत नाही वेळेला काय हवे
पण मनाला एकच ठावुक
सकाळची वाट पाहणे...............

कवियत्री - संजीवनी
SUBMITTED BY ( आभार ) : शरयु

0 comments:

Post a Comment