Breaking News
Loading...
Sunday, 27 March 2011

Info Post

पूर्वी शब्दांपेक्षा भावनेला खूप खूप महत्व असायचे ,
कारण तेव्हा माणस भावना प्रधान होते,
पण आता शब्दांना अतिमहत्व प्राप्त झाले आहे
कारण आता माणस भावना शून्य होत चालले आहेत...
त्यामुळेच आता
...खूप वेळा खोटेच रडावं लागत
खूप वेळा खोटेच हसावं लागत
अनेक ठिकाणी खोटेच लिहाव लागत
बऱ्याच वेळी खोटेच बोलाव लागत

आणि ह्यामुळेच
हया संघर्षमय जीवनात सुखाने जगायचं असेल
तर मन दगडाचे असाव लागत ...

साभार - लेखक : राहुल बाजी
गाव .............रसायनी, रायगड...


0 comments:

Post a Comment